Monday, September 5, 2016

हे फक्त भारत या देशातच घडू शकत .

हे फक्त भारत या देशातच घडू शकत .

भारत या देशातच प्राणी प्रेम म्हणजे फक्त " भटके कुत्रे " .

भारतात दररोज अंदाजे 1,41,960 व्यक्तींना श्वान दंश होतो , हे या " प्राणी मित्र " , " प्राणी मैत्रिणीं " ना कसे काय दिसत नाही याचे राहून राहून आश्चर्य वाटते.

यातील " प्राणी मित्र " , " प्राणी मैत्रिणी " मांसाहारावर ताव मारतात , त्यावेळेला त्यांचे प्राणी प्रेम कोठे जाते हेच कळत नाही .

" नवा काळ " या वृत्तपत्रात आलेली हि बातमी वाचा .

तुम्हीच सांगा कि " भारत " हे देश कसा काय जगात पुढे जाईल ?

No comments:

Post a Comment