Tuesday, September 20, 2016

भारत " या देशात " भटका कुत्रा " या प्राण्याला " मानव प्राणी " पेक्ष्या जास्त / अति जास्त महत्व आहे.

नमस्कार ,

" तारक मेहताच्या कलाकारांची ठाण्यात प्राणी प्रेम रॅली ; मॉडेल पूनम पांडे सहभागी "

मंगळवार, 20 सप्टेंबर, 2016 च्या " ठाणे वैभव " या वृत्त पत्रातील एक बातमी येथे देत आहे.

बातमी वाचून मला  महत आश्चर्य वाटले. अहो थांबा.  कारण देखील सांगतो , " ठाणे " महानगर पालिका हद्दीत दर रोज अंदाजे 30 मानव  प्राण्यांना श्वान  दंश होतो. पण या मानव प्राण्यांसाठी कधी हि एखादा हि मानव प्राणी रस्त्यावर उतरला नाही , पण  ......................  .

मी नेहमी म्हणतो कि " भारत " या देशात " भटका कुत्रा "  या प्राण्याला " मानव प्राणी " पेक्ष्या जास्त / अति जास्त महत्व आहे.

मेरा भारत महा ...............न. !


No comments:

Post a Comment