Monday, March 18, 2019

मानव प्राणी मरो , पण भटके कुत्रे जगो

भारत देशात हे कोणाच्याही बाबतीत व कधीही होऊ शकते .
ठाणे प्रभाग क्रमांक ७ मधील साईनाथ नगर मधील काही भटकी कुत्रे लहान मुलं व नागरीकास चावल्याची घटना वारंवार घडत आहे दिनांक १७ मार्च रोजी *मुस्कान अन्वर शेख वय - ९ वर्ष या लहान मुलीस कुत्रा चावल्याने सिव्हिल रुग्णालयातून तातडीने जेजे रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले या लहान मुलीच्या डोक्यात ०९ टाके पडले* असून यामुळे लहान मुलांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे..
" मानव प्राणी मरो , पण भटके कुत्रे जगो " असे जणू भारत या देशात झाले आहे.


No comments:

Post a Comment