Thursday, January 29, 2015

मुंबई उच्च न्यायालयाने नागरिकांना भटके कुत्रे चावतात याची दाखल घेतली.

मुंबई उच्च न्यायालयाने नागरिकांना भटके कुत्रे चावतात याची दाखल घेतली.

हि बातमी दैनिक लोकमत च्या HELLO नागपूर च्या १५ जानेवारी , २०१५ च्या अंकात आली होती.

आता तरी शासनाने भटक्या कुत्र्यांच्या संख्येत होणाऱ्या अनिर्बंध  वाढीवर ताबडतोब आळा घातला पाहिजे.

मानव प्राणी सुद्धा मुल होण्यासाधी नसबंदी ची शस्त्रक्रिया करून घेतो . मग या " SO CALLED " प्राणी मित्रांना भटक्या कुत्र्यांच्या STRELIZATION वर देखील आक्षेप आहे.

आता वेळ आली आहे कि हा प्राणी प्रेमाचा अतिरेक so  called प्राणी मित्रांनी थांबविला पाहिजे.

उद्या हे " SO CALLED " प्राणी मित्र  डास हि मारू  नका असेही म्हणतील .

बरेच प्राणी मित्र कोंबडी , मासे , मटण ताव मारून खातात , तेव्हा त्यांचे प्राणी प्रेम कोठे जाते ?

सलमान खान , सैफ आली खान वगैरे प्राण्यांची शिकार करतात , तेव्हा यांचे प्राणी प्रेम कोठे जाते ?

भारतीयांनो उठा , काही  वर्षानंतर  प्रत्येक नागरिक मागे एक भटका कुत्रा असे हि  चित्र दिसू शकेल.


Evil Triumphs When Good People Sit Quiet 


No comments:

Post a Comment