Tuesday, January 20, 2015

पहिल्या वहिल्या काव्यसंग्रहासाठी पहिला वाहिला पुरस्कार

मला सांगायला आनंद होत आहे कि , माझ्या " आजची सत्यगीत " या वहिल्या वहिल्या काव्यसंग्रहा साठी " कोंकण ग्राम विकास मंडळ " , ठाणे यांनी मला " स्वर्गीय यमुनाबाई बाजी राणे " हा पुरस्कार  दिला.

एक छानसा योगा योग झाला , माझ्या काव्य संग्रहाच्या पहिल्या आवृत्तीच्या प्रकाशन सोहोळ्याचे सुप्रसिद्ध कवी अशोक बागवे हे अध्यक्ष होते या मला मिळालेल्या पहिल्या वहिल्या पुरस्कार प्रदान कार्यक्रमाचेही अध्यक्ष  कवी अशोक बागवे हेच होते.

मला हा काव्यसंग्रह वाचकांपर्यंत नेण्यासाठी अनेक जणांचा हात भर लागला .

मी त्या सगळ्यांचे मन पासून आभारी आहे.


अनेक नामांकित व्यक्तींनी माझ्या या काव्यसंग्रहाचे कौतुक केले आहे



1 comment:

  1. hi , i m mangal bhogte ,who was staying at bldg 86. now staying at airoli and my parents staying at samata nagar thane. lalita met me and told about ur work. congrats

    ReplyDelete