Saturday, January 24, 2015

अप्रतिम बोधकथा

आजच्या ( रविवार, २५ जानेवारी, २०१५ ) " ठाणे वैभव " या ठाण्यातील एका प्रतिष्ठित वर्तमानपत्रामध्ये आलेली बोध कथा. ( मी नाही लिहिली , गैरसमज नको . मी फक्त SHARE  करतोय )

जर आपल्या सगळ्या नेत्यांनी हे अमलात आणले तर भारत हा एक खरोखर एक समृद्ध देश होवू शकतो.

दुर्दैवाने काय सत्य आहे हे आपल्याला सांगायची गरज नाही.

सध्या जे चालले आहे त्यामुळेच मला " आजची सत्यगीते " हा काव्यसंग्रह लिहिण्याच स्फुरण मिळाले.

आपल्या राज्कारानांमुळे मी कवी झालो.

http://fightofacommonman.blogspot.in/.


No comments:

Post a Comment