Tuesday, June 7, 2016

सोलापूर , महाराष्ट्र येथे १३ निरपराध मानव प्राण्यांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

नमस्कार  आणि सुंदर संध्याकाळ ,

सोलापूर , महाराष्ट्र  येथे  १३ निरपराध मानव प्राण्यांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

हि आहे आजची म्हणजे ७ जून, २०१६ ची ताजी , ताजी बातमी जी IBN लोकमत या वृत्त वाहिनीने संध्याकाळी ७.३० ते ८.०० या वेळेत दाखवली होती.  .

रोजच या प्रकारच्या बातम्या ऐकायला , वाचायला मिळत आहेत.

आता आपल्याला कळाले असेल कि मी जे म्हणतो ते ( महाराष्ट्र राज्यात दररोज अंदाजे ७,७०० मानव प्राण्यांना श्वान दंश होतो ) यात तथ्य आहे.  .

आपण कृपया हि श्वान दंश झालेल्या व्यक्तींची छायाचित्रे नीट पहा . आपल्याला जखमा किती  खोलवर व भयानक आहेत याची कल्पना येईल .

काय अजूनही तुम्हाला  वाटत नाही का कि हा भटक्या कुत्र्यांचा प्रश्न हा हाताबाहेर जाणारा प्रश्न आहे आणि यावर शासनाने त्वरित पाऊल उचलणे गरजेचे आहे.










No comments:

Post a Comment