Monday, January 9, 2017

" पिसाळलेल्या कुत्र्याचा १५ लोकांना चावा " , " वर्षभरात ४९०० जणांना श्वानदंश "

नमस्कार , 

" पिसाळलेल्या कुत्र्याचा १५ लोकांना चावा " ,  " वर्षभरात  ४९०० जणांना श्वानदंश " 

मानव प्राणी केंव्हा " श्वान दंश " मुक्त होणार आहे हे बहुतेक देवाला देखील माहित नसेल. 

या व अश्या प्रकारच्या अनेक घटना दररोज वाचायला , ऐकायला , पाहायला मिळतात , 

- ठाणे म न पा हद्दीत दररोज अंदाजे ६० मानव प्राण्यांना श्वान दंश होतो. 
- महाराष्ट्र राज्यात दररोज अंदाजे ७,७७० मानव प्राण्यांना श्वान दंश होतो. 
- भारत नावाच्या देशात दररोज अंदाजे १, ४१, ९६०  मानव प्राण्यांना श्वान दंश होतो. 

गेली ५ ते ६ वर्षे , माझा या प्रश्नांवर लढा , स्वतःचा पोटा पाण्यासाठीचा व्यवसाय सांभाळून  सुरु आहे. 

Evil Triumphs When Good People Sit Quiet 

Stand up for what is right , Even if you’re standing alone !




No comments:

Post a Comment