Sunday, October 23, 2016

" कल्याणमध्ये चिमुकल्यांचा भटक्या कुत्र्याने घेतला चावा " , " दोन बालकांवर कुत्र्याचा हल्ला "

नमस्कार ,

" कल्याणमध्ये चिमुकल्यांचा भटक्या कुत्र्याने घेतला चावा " , " दोन बालकांवर  कुत्र्याचा हल्ला " ,

हे मथळे , रविवार , २३. १० . २०१६ च्या " नवा काळ " व " महाराष्ट्र टाईम्स " या दोन वृत्तपत्रांमधील. आहेत .
हे असे भारत या देशात दररोज चालू आहे.

" भारत " या देशात दररोज अंदाजे १,४१,९६० व्यक्तींना श्वान दंश होतो.
तुम्हाला हे काही विचित्र वाटत नसेल , पण हे लक्ष्यात घ्या कि भारत या देशात भयावह वेगाने भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत आहे.

Stand up for what is right , Even if you’re standing alone !

Evil Triumphs When Good People Sit Quiet


No comments:

Post a Comment