Thursday, May 26, 2016

श्वानदंश झाल्यावर त्यावर उपाय न केल्यास रुग्ण १०० % दगावतो

नमस्कार ,

श्वानदंश झाल्यावर त्यावर उपाय न केल्यास रुग्ण १०० % दगावतो


२५.०५.२०१६ च्या महाराष्ट्र टाईम्स या वृत्तपत्रातील हा प्रत्येक भारतीयांसाठी  महत्वाचा असलेला हा लेख कृपया वाचा , कारण  ज्या भयावह वेगाने भटक्या कुत्र्यांची संख्या " भारत " देशात वाढत आहे त्याच प्रमाणे  ज्या पद्धतीने श्वान दंशाच्या घटना " भारत " देशात घटत आहेत , तो दिवस दूर नाही कि तुम्हाला , तुमच्या मुला बाळांना , तुमच्या जीवन साथीदाराला, तुमच्या आई , वडिलांना , सासू सासऱ्यांना , नातेवाईकांना श्वान दंश होण्याची दाट शक्यता आहे.


No comments:

Post a Comment