Saturday, October 20, 2018

" कुत्र्यांनी तोडले मुलांचे लचके " - आसनगांव , ठाणे जिल्हा

" कुत्र्यांनी तोडले मुलांचे लचके " - आसनगांव , ठाणे जिल्हा 

२१ ऑक्टोबर , २०१८ च्या " महाराष्ट्र टाईम्स " या एका प्रतिष्ठित मराठी वृत्तपत्रातील हि बातमी वाचा . 
" भारत " हा असा एकमेव देश आहे कि जेथे दररोज अंदाजे १,४२,००० ( एक लाख बेचाळीस हजार ) निरपराध मानव प्राण्यांना श्वान दंश होतो . 

श्वानदंश ग्रस्तांपैकी ८० % घटनांमध्ये ३ ते ८ या वयोगटातील बालके सापडतात . 

हे एवधी भयावह सत्य स्थिती असून देखील शासन दरबारी हे थांबविण्यासाठी मनःपूर्वक प्रयत्न होताना दिसत नाहीत. 

या विरुद्ध माझा , डॉक्टर आनंद हर्डीकर - ठाणे  , डॉक्टर उदय कुलकर्णी - ठाणे अश्या वेड्यांचा लढा सुरूच आहे. 

Evil Triumphs When Good People Sit Quiet 

Stand up for what is right , Even if you’re standing alone !



No comments:

Post a Comment