Saturday, February 11, 2017

देवगड मध्ये भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ

नमस्कार , प्रसन्न सकाळ ,

" देवगड मध्ये भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ "

रविवार, १२ फेब्रुवारी, २०१७ च्या दैनिक पुढारी या वृत्तपत्रातील बातमी येथे देत आहे.

तुम्ही म्हणाल कि रविवारच्या सकाळी सकाळी तरी अशी बातमी नको , तुमचं खरं आहे , पण कसं आहे ना , " महाराष्ट्र " राज्यात दर रोज अंदाजे ७,७०० निरपराध मानव प्राण्यांना श्वान दंश होतो , " भारत " या देशात दर रोज अंदाजे १,४१,९६० निरपराध मानव प्राण्यांना श्वान दंश होतो.

एवढे असूनही बहुसंख्य भारतीय या गंभीर समस्येबाबत अनभिज्ञ आहेत. भारतीय नागरिकांना या अतिशय भायवाय वेगाने वाढणाऱ्या समस्येविषयी जागरूक करण्याच्या माझ्या प्रयत्नांपैकी हा एक भाग आहे.

जर हे असेच चालू राहिले तर , काही काळा नंतर " भारत " या देशात प्रत्येक नागरिकाला किमान एकदा तरी श्वान दंश झालेला असेल.


No comments:

Post a Comment