Sunday, May 10, 2015

भारतात पोलिस , नेते, राजकारणी वाहतुकीचे नियम का नाही पाळत ?

पोलिसांनी दुचाकी चालवीत असताना शिरस्त्राण ( हेल्मेट ) घातलेच पाहिजे या माझ्या प्रयत्नांचे " नवा काळ " , " ठाणे वैभव " , TIMES OF INDIA , " प्रहार " , " सामना " , " पुण्य नगरी " , " पुढारी " या वर्तमान पत्रांनी व काही मराठी दूरदर्शन बातम्याच्या वाहिन्यांनी हा खटाटोप वाचक व प्रेक्षक यांच्या पर्यंत नेला. त्या सगळ्यांचा मी मनापासून आभारी आहे. 


Stand up for what is right , Even if you’re standing alone !

Evil Triumphs When Good People Sit Quiet










No comments:

Post a Comment