Friday, April 7, 2017

" वसईत भटक्या कुत्र्यांमुळे नागरिक त्रस्त "

" वसईत भटक्या कुत्र्यांमुळे नागरिक त्रस्त  " 

हे मी काही स्वतःच्या मनाचे नाही सांगत . 

या मथळ्याची बातमी ७ एप्रिल, २०१७ च्या " नवा काळ " या दैनिकात आली आहे. 

दररोज भारत या देशात अंदाजे १,४१,९६० निरपराध मानव प्राण्यांना श्वान दंश होतो . 

गेली ५ ते ६ वर्षे या जटील  समस्येवर मी गल्ली ते दिल्ली एकटाच लढतोय . 

माझा हा लढा शासन दरबारी कोणापर्यंत पोहोचत नाही . 

Stand up for what is right , Even if you’re standing alone !

Evil Triumphs When Good People Sit Quiet 


(  जन जागृतीसाठी एका जागरूक नागरिकाकडून  ) 


No comments:

Post a Comment