Sunday, September 27, 2015

Fight of A COMMON MAN

नमस्कार आणि सुंदर संध्याकाळ ,

या सोबत १९ सप्टेंबर , २०१५ चा व २७ सप्टेंबर , २०१५ चा HINDUSTAN TIMES या इंग्रजी वर्तमान पत्रातील मेघ पोळ हिने लिहिलेल्या बातम्या जोडत आहे. या प्रश्नावर मी १७  सप्टेंबर , २०१५ ला रात्री १०.०३ वाजता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना ई मेल ( छायाचित्रे पाठवून कळविले होते ). माझे प्रामाणिक मत आहे कि  भारतीय  नागरिकाने फक्त " नागरिक " न राहता " जागरूक नागरिक व्हावे " व आपल्या हक्कांसाठी स्वतःच लढावे.
आणि कृपया मी का हे करू असे बिलकुल म्हणू नकात .  करा आणि बघा . केल्याने होत आहे रे आधी स्वतः ( दुसऱ्याने नाही )  केलेची पाहिजे. अजून एक - फक्त " प्रतिक्रिया "  न देता " क्रिया " करावे अशी माझी नम्र विनंती आहे.  

कृपया विसरू नकात कि हे सगळे भारत देशातील आदरणीय, वंदनीय , पूजनीय , माननीय व मोठ मोठ्या फलकांवर ( HOARDINGS ) वर झळकणारे , रस्ते अडवून सण साजरा करणारे यांना जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष्य द्यायला वेळ नसतो.

या बातम्या दिल्याबद्दल मी मेघा पोळ हिचे  मनापासून आभार मानतो. यावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले कि लेखणी मध्ये खूप ताकद  आहे आणि माझ्या सारखा एक आती सामान्य नागरिक हि असे थोडे फार बदल घडवून  आणू शकतो..

Hello & Good Evening ,

Please read these 2  news article , published in Hindustan Times ( H.T.) dt. 19th Sept. 2015 & 27th Sept. 2015. First of all I am very much Thankful  to Ms. Megha Pol from H.T. for raising this issue on 19th Sept. 2015.

I had written about this with photographs to the Chief Minister of Maharashtra State on 17th Sept. 2015 @ 22.03 hrs.

It is my request to all INDIAN CITIZENS not to remain only “ CITIZEN “ , but to become “AN ALERT CITIZEN”.

Once again it has proved that efforts of A COMMON MAN like me pays off in such kind of social issues and also MEDIA plays crucial role in COMMON MAN's FIGHTS.

Stand up for what is right , Even if you’re standing alone !

Evil Triumphs When Good People Sit Quiet 



No comments:

Post a Comment