Sunday, June 27, 2010
Saturday, June 26, 2010
Tuesday, June 22, 2010
A Common man won the fight against FOREIGN BANK
Please go through the following news appeared in Maharashtra TImes dt. 22nd June, 2010.
It is very much appreciable about this fight of Shri. Sankar Talwar, a common man like you and me.
He is also very busy in his own private limited firm. Most of the time he is travelling all over INDIA because of his business.
Still he fought against one MULTINATIONAL BANK.
HATS OFF TO HIM.
We all should learn from him and do not keep quite against any injustice.
Another thing is that , he is very active member in my FIGHT AGAINST AIR POLLUTION IN RESIDENTIAL AREA.
If each one of us fights against various issue, we all can make noticable changes in various things , in SYSTEMS , etc. etc.
-------------------------------------------------------------------------------
क्रेडिट कार्डधारकाला ग्राहक कोर्टाचा दिलासा
22 Jun 2010, 0322 hrs IST
प्रिंट मेल शेअर सेव प्रतिक्रिया फॉन्ट:
म. टा. प्रतिनिधी
क्रेडिट कार्डाचे आमीष दाखवून ग्राहकांना त्यांचा वापर करायला उद्युक्त करायचे आणि नंतर ग्राहकाकडून पैसे वसूल करताना त्यांना त्रास दिला असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. ठाण्यातील एका नागरिकाने 'एचएसबीसी' बँकेला ग्राहक कोर्टात खेचून पुराव्यानिशी चूक निदर्शनाला आणल्याने त्यांना भरपाई तर मिळालीच शिवाय बँकेला त्यांची लेखी माफीही मागावी लागली आहे.
ठाण्यातील कोलशेत रोड येथील 'श्रुती पार्क' सोसायटीत राहणाऱ्या डॉ. शंकरप्पा तलवार यांच्या क्रेडिट कार्डाच्या बिलात बेजबाबदारपणे दंडाची रक्कम दाखवून त्यांना मानसिक त्रास दिल्याबद्दल त्यांनी 'एचएसबीसी' बँकेविरुद्ध ग्राहक मंचापुढे तक्रार केली होती. त्याची मंचाच्या अध्यक्ष एस. बी. धुमाळ आणि ज्योती अय्यर यांच्यापुढे सुनावणी होऊन बँकेने तलवार यांना १२ हजार रुपयांची नुकसानभरपाई द्यावी, असे आदेश मंचाने दिले.
गेल्या १० वर्षांपासून तलवार हे या बँकेचे क्रेडिट कार्ड वापरत असून एप्रिल आणि मे २००७ या दोन महिन्यांमध्ये त्यांना बँकेने क्रेडिट कार्डाचे बिल पाठविले नव्हते. त्याबाबत त्यांनी बँकेकडे विचारणा करूनही बिल धाडण्यात आले नव्हते. त्यानंतर जुलै महिन्यात त्यांना थेट दंडाच्या रकमेसह बँकेने बिल पाठविले. परंतु, 'या प्रकरणात माझा कोणताही दोष नसून मी दंड भरणार नाही', असा पवित्रा तलवार यांनी घेतला होता. बँकेने २२ जुलै रोजी तलवार यांच्या घरी रिकव्हरी एजंट पाठविले. या एजंटांनी दंड वगळता जे ९ हजार ९३६ रुपयांचे बिल होते, ती रक्कम तलवार यांच्याकडून घेतली. 'लेट फी'चा दंड आकारला जाणार नाही, असे आश्वासन या एजंटनी दिले असताना त्यानंतर पुढच्या बिलांमध्ये दंडाची रक्कम येतच होती. त्यामुळे वैतागलेल्या तलवार यांनी डिसेंबर, २००७ मध्ये ग्राहक मंचाकडे बँकेविरुद्ध तक्रार केली. मंचापुढे झालेल्या सुनावणीत तलवार यांना एप्रिल आणि मे महिन्याचे बिल पाठविल्याचा कोणताही सबळ पुरावा बँकेला मंचासमोर सादर करता आला नाही. त्यामुळे बँकेने तलवार यांची मंचासमोरच लेखी माफीही मागितली.
या सर्व प्रकियेत तलवार यांना जो मनस्ताप झाला, त्यापोटी बँकेने त्यांना १० हजार रुपये आणि तक्रारीच्या खर्चापोटी दोन हजार रुपये असे एकूण १२ हजार रुपये त्यांना द्यावेत, असा आदेश मंचाने दिला आहे. तलवार यांनी तब्बल अडीच वषेर् लढा दिल्यानंतर त्यांना न्याय मिळाला.
--------------------------------------------------------------------------------
It is very much appreciable about this fight of Shri. Sankar Talwar, a common man like you and me.
He is also very busy in his own private limited firm. Most of the time he is travelling all over INDIA because of his business.
Still he fought against one MULTINATIONAL BANK.
HATS OFF TO HIM.
We all should learn from him and do not keep quite against any injustice.
Another thing is that , he is very active member in my FIGHT AGAINST AIR POLLUTION IN RESIDENTIAL AREA.
If each one of us fights against various issue, we all can make noticable changes in various things , in SYSTEMS , etc. etc.
-------------------------------------------------------------------------------
क्रेडिट कार्डधारकाला ग्राहक कोर्टाचा दिलासा
22 Jun 2010, 0322 hrs IST
प्रिंट मेल शेअर सेव प्रतिक्रिया फॉन्ट:
म. टा. प्रतिनिधी
क्रेडिट कार्डाचे आमीष दाखवून ग्राहकांना त्यांचा वापर करायला उद्युक्त करायचे आणि नंतर ग्राहकाकडून पैसे वसूल करताना त्यांना त्रास दिला असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. ठाण्यातील एका नागरिकाने 'एचएसबीसी' बँकेला ग्राहक कोर्टात खेचून पुराव्यानिशी चूक निदर्शनाला आणल्याने त्यांना भरपाई तर मिळालीच शिवाय बँकेला त्यांची लेखी माफीही मागावी लागली आहे.
ठाण्यातील कोलशेत रोड येथील 'श्रुती पार्क' सोसायटीत राहणाऱ्या डॉ. शंकरप्पा तलवार यांच्या क्रेडिट कार्डाच्या बिलात बेजबाबदारपणे दंडाची रक्कम दाखवून त्यांना मानसिक त्रास दिल्याबद्दल त्यांनी 'एचएसबीसी' बँकेविरुद्ध ग्राहक मंचापुढे तक्रार केली होती. त्याची मंचाच्या अध्यक्ष एस. बी. धुमाळ आणि ज्योती अय्यर यांच्यापुढे सुनावणी होऊन बँकेने तलवार यांना १२ हजार रुपयांची नुकसानभरपाई द्यावी, असे आदेश मंचाने दिले.
गेल्या १० वर्षांपासून तलवार हे या बँकेचे क्रेडिट कार्ड वापरत असून एप्रिल आणि मे २००७ या दोन महिन्यांमध्ये त्यांना बँकेने क्रेडिट कार्डाचे बिल पाठविले नव्हते. त्याबाबत त्यांनी बँकेकडे विचारणा करूनही बिल धाडण्यात आले नव्हते. त्यानंतर जुलै महिन्यात त्यांना थेट दंडाच्या रकमेसह बँकेने बिल पाठविले. परंतु, 'या प्रकरणात माझा कोणताही दोष नसून मी दंड भरणार नाही', असा पवित्रा तलवार यांनी घेतला होता. बँकेने २२ जुलै रोजी तलवार यांच्या घरी रिकव्हरी एजंट पाठविले. या एजंटांनी दंड वगळता जे ९ हजार ९३६ रुपयांचे बिल होते, ती रक्कम तलवार यांच्याकडून घेतली. 'लेट फी'चा दंड आकारला जाणार नाही, असे आश्वासन या एजंटनी दिले असताना त्यानंतर पुढच्या बिलांमध्ये दंडाची रक्कम येतच होती. त्यामुळे वैतागलेल्या तलवार यांनी डिसेंबर, २००७ मध्ये ग्राहक मंचाकडे बँकेविरुद्ध तक्रार केली. मंचापुढे झालेल्या सुनावणीत तलवार यांना एप्रिल आणि मे महिन्याचे बिल पाठविल्याचा कोणताही सबळ पुरावा बँकेला मंचासमोर सादर करता आला नाही. त्यामुळे बँकेने तलवार यांची मंचासमोरच लेखी माफीही मागितली.
या सर्व प्रकियेत तलवार यांना जो मनस्ताप झाला, त्यापोटी बँकेने त्यांना १० हजार रुपये आणि तक्रारीच्या खर्चापोटी दोन हजार रुपये असे एकूण १२ हजार रुपये त्यांना द्यावेत, असा आदेश मंचाने दिला आहे. तलवार यांनी तब्बल अडीच वषेर् लढा दिल्यानंतर त्यांना न्याय मिळाला.
--------------------------------------------------------------------------------
Saturday, April 3, 2010
Tuesday, March 30, 2010
News in Maharashtra Times dt. 31st March 2010
Following news was published in Maharashtra Times dt. 31st March 2010.
प्रदूषण इथले संपत नाही
31 Mar 2010, 0218 hrs IST
- म. टा. प्रतिनिधी
प्रशासनाने घोडबंदरवरील कंपन्यांना प्रदूषणावर नियंत्रण यावे यासाठी कोळशाऐवजी नॅचरल गॅसचा वापर करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे नॅचरल गॅस पुरवणे अशक्य झाल्याने या भागातील प्रदुषणाची परिस्थिती 'जैसे थे' आहे.
घोडबंदर येथील रवी स्टील आणि शांती टेक्सटाईल या कंपन्यांमधले प्रदूषण सातत्याने सुरुच असून त्याविरोधात कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने येथील रहिवाशी संतापले आहेत. घनदाट वनराईने नटलेला ठाण्यातील घोडबंदरचा परिसर हा एके काळी शुद्ध हवेसाठी परिचित होता. परंतु, झाडांची बेसुमार कत्तल करून येथे काँक्रिटचे जंगल उभे राहिले. बंद झालेल्या कारखान्यांच्या जागांवर टोलेजंग इमारती थाटल्या गेल्या. परंतु, या साऱ्या आक्रमणामुळे घोडबंदर परिसरातील रहिवाशांना शुद्ध हवेसाठी झगडावे लागत आहे. निवासी भागातील रासायनिक आणि टेक्सटाईल कंपन्यांमधून सोडल्या जाणारा वायू आणि रसायनमिश्रीत पाण्यामुळे या भागातली प्रदुषणाची पातळी प्रचंड वाढली आहे. डोळे चुरचुरणे, मळमळ होणे, उग्र दर्पाच्या वायुमुळे अन्नावरील वासना उडणे अशा अनंत तक्रारी या भागातले रहिवासी करू लागले आहेत. त्यामुळेच येथील रहिवाशी तीन वर्षांपासून शुद्घ हवेसाठी लढा देत आहेत.
रवी टेक्सटाईल या कंपनीतल्या प्रदुषणाविरोधात स्थानिक रहिवाशांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयासमोर उपोषणही केले होते. त्यानंतर या कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून कोर्टात गुन्हे दाखल करण्यात आले. काही दिवस त्याचा परिणाम झाला असला तरी आता पुन्हा येथील प्रदूषण सुरू झाल्याची माहिती शुद्ध हवेसाठी लढा उभारणाऱ्या सत्यजीत शहा यांनी दिली. याबाबत संजय केळकर यांनी मंत्री सुरेश शेट्टी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सचिव पाठक यांची भेट घेऊन ठोस कारवाईची मागणी केली.
जोपर्यंत कोळशाचा वापर सुरू आहे तोपर्यंत प्रदूषण थांबणार नाही हा मुद्दा केळकर यांनी निदर्शनास आणतानाच या कंपन्यांना नैसगिर्क गॅसच्या वापराचे बंधन घालावे अशी मागणी त्यावेळी करण्यात आली होती. हा गॅस उपलब्ध झाल्यानंतर प्रदूषण आटोक्यात येईल असे रहिवाशांना वाटत होते. परंतु, हा गॅसचा पुरवठाच अशक्य असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे येथील लोकांची प्रदुषणाच्या विळख्यातून सुटका होण्याची चिन्हे दिसत नाहीत. सरकारी यंत्रणांनी कठोर कारवाई केली तर हे प्रदुषण बंद होईल. परंतु, हे विभाग थातुरमातूर कारवाई करण्यात धन्यता मानत असल्याने ही समस्या चिघळल्याचा आरोपही सत्यजित शहा यांनी केला आहे.
प्रदूषण इथले संपत नाही
31 Mar 2010, 0218 hrs IST
- म. टा. प्रतिनिधी
प्रशासनाने घोडबंदरवरील कंपन्यांना प्रदूषणावर नियंत्रण यावे यासाठी कोळशाऐवजी नॅचरल गॅसचा वापर करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे नॅचरल गॅस पुरवणे अशक्य झाल्याने या भागातील प्रदुषणाची परिस्थिती 'जैसे थे' आहे.
घोडबंदर येथील रवी स्टील आणि शांती टेक्सटाईल या कंपन्यांमधले प्रदूषण सातत्याने सुरुच असून त्याविरोधात कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने येथील रहिवाशी संतापले आहेत. घनदाट वनराईने नटलेला ठाण्यातील घोडबंदरचा परिसर हा एके काळी शुद्ध हवेसाठी परिचित होता. परंतु, झाडांची बेसुमार कत्तल करून येथे काँक्रिटचे जंगल उभे राहिले. बंद झालेल्या कारखान्यांच्या जागांवर टोलेजंग इमारती थाटल्या गेल्या. परंतु, या साऱ्या आक्रमणामुळे घोडबंदर परिसरातील रहिवाशांना शुद्ध हवेसाठी झगडावे लागत आहे. निवासी भागातील रासायनिक आणि टेक्सटाईल कंपन्यांमधून सोडल्या जाणारा वायू आणि रसायनमिश्रीत पाण्यामुळे या भागातली प्रदुषणाची पातळी प्रचंड वाढली आहे. डोळे चुरचुरणे, मळमळ होणे, उग्र दर्पाच्या वायुमुळे अन्नावरील वासना उडणे अशा अनंत तक्रारी या भागातले रहिवासी करू लागले आहेत. त्यामुळेच येथील रहिवाशी तीन वर्षांपासून शुद्घ हवेसाठी लढा देत आहेत.
रवी टेक्सटाईल या कंपनीतल्या प्रदुषणाविरोधात स्थानिक रहिवाशांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयासमोर उपोषणही केले होते. त्यानंतर या कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून कोर्टात गुन्हे दाखल करण्यात आले. काही दिवस त्याचा परिणाम झाला असला तरी आता पुन्हा येथील प्रदूषण सुरू झाल्याची माहिती शुद्ध हवेसाठी लढा उभारणाऱ्या सत्यजीत शहा यांनी दिली. याबाबत संजय केळकर यांनी मंत्री सुरेश शेट्टी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सचिव पाठक यांची भेट घेऊन ठोस कारवाईची मागणी केली.
जोपर्यंत कोळशाचा वापर सुरू आहे तोपर्यंत प्रदूषण थांबणार नाही हा मुद्दा केळकर यांनी निदर्शनास आणतानाच या कंपन्यांना नैसगिर्क गॅसच्या वापराचे बंधन घालावे अशी मागणी त्यावेळी करण्यात आली होती. हा गॅस उपलब्ध झाल्यानंतर प्रदूषण आटोक्यात येईल असे रहिवाशांना वाटत होते. परंतु, हा गॅसचा पुरवठाच अशक्य असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे येथील लोकांची प्रदुषणाच्या विळख्यातून सुटका होण्याची चिन्हे दिसत नाहीत. सरकारी यंत्रणांनी कठोर कारवाई केली तर हे प्रदुषण बंद होईल. परंतु, हे विभाग थातुरमातूर कारवाई करण्यात धन्यता मानत असल्याने ही समस्या चिघळल्याचा आरोपही सत्यजित शहा यांनी केला आहे.
Air Pollution is Absolutely Free on Ghodbunder Road, Thane , Maharashtra State , INDIA
Please go through following photos clicked on 28th March, 2010 at different time of the day starting from 6.30 a.m. till 6.30 p.m of polluting chimney of a factory situated at Kolshet Road , Thane West, Maharashtra , INDIA .
Please go through the following True , Real fact about situation on Ghodbunder Road, Thane , Maharashtra.
--------------------------------------------------------------------------------
POLLUTION FREE THANE
Pollution Free Thane . i.e. Pollution is Absolutely Free for the residents of Ghodbunder Road , Thane. This is one thing for which Residendts of Thane need not to pay any tax. In this very high inflation, that is a good thing that on something Thane Municipal Council is not charging TAX.
And as this pollution is FREE to Residents of G.B. Road, with this pollution following things are also FREE .
1. Regular cold, cough to many kids.
2. Pungent smell.
3. Black particles in houses .
4. Deseases of Respiration .
5. Last but not the least, LUNGS CANCER.
All these FREE things must be definately helping in population control.
We all residents of GHODBUNDER ROAD are very much thankful to the Government Authorities, Maharashtra Pollution Control, Local Authorities etc for providing so many things at free of cost to the residents of Ghodbunder Road, Thane..
This shows that How much Govt. Cares about residents.
We feel that such type of Highly polluting industries should be there in all main cities, near MANTRALAYA, on Malabar Hill, Near Vidhan Sabha , near MLA HOSTELS, near all important places so that those residents also should get all these FREE AMENITIES PROVIDED to us.

Please go through the following True , Real fact about situation on Ghodbunder Road, Thane , Maharashtra.
--------------------------------------------------------------------------------
POLLUTION FREE THANE
Pollution Free Thane . i.e. Pollution is Absolutely Free for the residents of Ghodbunder Road , Thane. This is one thing for which Residendts of Thane need not to pay any tax. In this very high inflation, that is a good thing that on something Thane Municipal Council is not charging TAX.
And as this pollution is FREE to Residents of G.B. Road, with this pollution following things are also FREE .
1. Regular cold, cough to many kids.
2. Pungent smell.
3. Black particles in houses .
4. Deseases of Respiration .
5. Last but not the least, LUNGS CANCER.
All these FREE things must be definately helping in population control.
We all residents of GHODBUNDER ROAD are very much thankful to the Government Authorities, Maharashtra Pollution Control, Local Authorities etc for providing so many things at free of cost to the residents of Ghodbunder Road, Thane..
This shows that How much Govt. Cares about residents.
We feel that such type of Highly polluting industries should be there in all main cities, near MANTRALAYA, on Malabar Hill, Near Vidhan Sabha , near MLA HOSTELS, near all important places so that those residents also should get all these FREE AMENITIES PROVIDED to us.

Sunday, March 28, 2010
Proof of Air Pollution Still existing in Residential Area
Kindly go through following two photos of polluting CHIMNEYS of M/s. Ravi Steel , Majiwada , Thane WEST , MAHARASHTRA , INDIA .
These photos were clicked on 20th March 2010 @ around 11.00 a.m.
It is very sad, but actual fact that, inspite of frightening for this issue since 2002/2003, still this problem is EXISTING.
I would like to draw your kind attention on the fact that, Ghodbunder Road, Thane is not designated industrial area like MIDC Dombivli .

These photos were clicked on 20th March 2010 @ around 11.00 a.m.
It is very sad, but actual fact that, inspite of frightening for this issue since 2002/2003, still this problem is EXISTING.
I would like to draw your kind attention on the fact that, Ghodbunder Road, Thane is not designated industrial area like MIDC Dombivli .

Subscribe to:
Posts (Atom)

