Saturday, December 8, 2018

पिसाळलेल्या कुत्रीचा सात बालकांना चावा / उल्हासनगरात भटक्या कुत्र्याने तोडले सात मुलांचे लचके


पिसाळलेल्या कुत्रीचा सात बालकांना चावा - महाराष्ट्र टाईम्स - डिसेंबर ,२०१८
उल्हासनगरात भटक्या कुत्र्याने तोडले सात मुलांचे लचके - ठाणे वैभव - डिसेंबर ,२०१८

या दोन्ही बातम्या येथे देत आहे . हे येथे देण्याचे मुद्दाम कारण म्हणजे , भारत या देशात " मानव मरो , पण भटका कुत्रा जगो " असं काहीसं घडतंय .

प्राणि मित्र , प्राणी मैत्रिणी यांच्या कडून प्राणी प्रेमाचा ( या प्राणी प्रेमात फक्त आणि फक्त भटके कुत्रेच समाविष्ट आहेत ) .

जरा खालील माहिती वेळात वेळ काढून वाचा :

- आजच्या घडीला ठाणे महानगर पालिका हद्दीत दर दिवसाला अंदाजे १०० च्या आसपास श्वान दंशाच्या घटना घडतात .
- महाराष्ट्र राज्यात दररोज अंदाजे ,००० ते ,००० च्या आसपास श्वान दंशाच्या घटना घडतात .
- भारत देशात दररोज अंदाजे ,६०,००० ते ,७०,००० च्या आसपास श्वान दंशाच्या घटना घडतात .
- श्वान दंशाच्या या घटनांपैकी अंदाजे ८० % घटनांमध्ये ते या वयोगटातील बालके सापडतात .
- अनेक निरपराध मानव प्राणी जखमी होताहेत , मृत्युमुखी पडताहेत .

Evil Triumphs When Good People Sit Quiet

Stand up for what is right , Even if you’re standing alone !

https://fightofacommonman.blogspot.com/






No comments:

Post a Comment