Saturday, September 30, 2017

डोंबिवली - १८ हजार जणांना ( मानव प्राण्यांना ) वर्षभरात श्वान दंश - गेल्या महिन्यात ३५०० जणांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला

" डोंबिवली " - महाराष्ट्र राज्य , भारत देश
" १८ हजार जणांना ( मानव प्राण्यांना ) वर्षभरात श्वान दंश "
- गेल्या महिन्यात ३५०० जणांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला .
" लोकसत्ता " २८ सप्टेंबर , २०१७ .
- रेबीज मुळे मृत्यू होणाऱ्या घटनांमध्ये आशिया खंडात भारताचा प्रथम क्रमांक असून जागतिक स्तरावर भारताचा दुसरा क्रमांक लागतो. ( प्राणी मित्रांनो , प्राणी मैत्रिणींनो कृपया म्हणू नकात कि कशात तरी भारताचा जागतिक स्तरावर दुसरा क्रमांक लागतो. )
- कोठे गेले प्राणी मित्र ? 
- कोठे गेल्या प्राणी मैत्रिणी ?

Evil Triumphs When Good People Sit Quiet

Stand up for what is right , Even if you’re standing alone !




No comments:

Post a Comment